Atal Bujal Yojana 2025 in marathi : अटल भूजल योजना
Atal Bujal Yojana 2025 : केंद्र सरकारने 1 एप्रिल 2020 पासून 6 वर्षाच्या काळासाठी 7 राज्यांमध्ये अर्थात गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या 80 जिल्ह्याच्या 229 प्रशासकीय ब्लॉक तालुकांच्या 8203 जलसंघटग्रस्त ग्रामपंचायत मध्ये अटल भूजल योजना लागू करण्यात आली आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे स्थानिक भूजल पातळीसाठी लोकांच्या नेतृत्वामध्ये एक सहभागी दृष्टिकोनाच्या माध्यमातून भूजल स्तर वाढवणे हा आहे.
Atal Bujal Yojana 2025 : या योजनेअंतर्गत आतापर्यंत प्राप्त प्रमुख परिणाम आणि प्रगती कशी झाली आहे, याची माहिती आपण पाहू..
सर्व 8 हजार 203 अटल जल ग्रामपंचायतमध्ये भूजल आकडेवरीचें सार्वजनिक प्रगटीकरण भौतिक आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे केले जात आहे.
Atal Bujal Yojana सर्व ग्रामपंचायत मार्फत समुदाय आधारित जल बजेट आणि जलसुरक्षा योजना तयार करण्यात आली आणि प्रतिवर्षी ती अद्यावत करण्यात येत आहे.
1 लाख 27 हजार 647 ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. याबरोबरच 94 राज्यस्तरीय, 580 जिल्हास्तरीय आणि 1283 ब्लॉक स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
Atal Bujal Yojana डिजिटल स्तरावर रेकॉर्ड, जलप्रवाह मीटर, वर्ष, जल गुणवत्ता परीक्षण किट आणि पिजोमीटर निर्माण करून त्याद्वारे ग्रामपंचायत स्तरावर निग्राणी वाढवण्यात आली.
जल संरक्षण आणि भूजल पुनर्भरणसाठी जवळपास 81 हजार आपूर्ति पक्ष संरचना निर्माण आणि नवनीकरण करण्यात आल्या.
जवळपास नऊ लाख हेक्टर जमिनीला कुशल जल उपयोग ड्रीप, स्पिंकलर, सिंचाईच्या अंतर्गत आणण्यात आले. परिणाम स्वरूप 83 ब्लॉकच्या 1603 ग्रामपंचायत मध्ये भूजल स्तर मध्ये सुधारणा दिसून आली. अटल भूजल योजना अंतर्गत सामुदायिक भागीदारी अत्यंत महत्त्वाचे आहे.
नियमित बैठका, चर्चा, सूचना आणि प्रसारच्या माध्यमातून जागरूकता कार्यक्रम आणि स्थानिक भाषा मध्ये विकसित सामग्रीच्या माध्यमातून सामुदायिक भागीदारी निश्चित करणे आवश्यक आहे. प्रत्येक टप्प्यामध्ये समुदायाची मदत, भागीदार राज्याद्वारे गैरसरकारी संघटना, जिल्हा स्तरावर भागीदार म्हणून नियुक्त करण्यात आले.
याव्यतिरिक्त सक्रिय निर्णय घेण्यासाठीच्या भूमिका मध्ये महिलाची 33% संख्या अनिवार्य भागीदारीच्या माध्यमातून सामाजिक संरक्षण स्वीकारण्यात आले.
सरकारने अटल भूजल योजनेच्या समग्र प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय गुणवत्ता परिषदेच्या तृतीय पक्ष सरकारी सत्यापन संस्थांच्या रूपामध्ये नियुक्त करण्यात आले.
Atal Bujal Yojana या योजनेअंतर्गत प्रोत्साहन रक्कम द्वारे क्षेत्रीय आणि आकद्याची सत्यता, माध्यम दाव्याद्वारे सत्यता परताळण्याआधी त्यानंतर ती राज्यांना देण्यात आली. सत्यताद्वारे क्यूसीआयने म्हटले की, अटल भूजल क्षेत्रामध्ये भूजल संबंधी मुद्दे संबंधित सामुदायिक जागरूकता मध्ये सुधारणा झाली आहे आणि लोक भूजल संरक्षण करण्यासाठी सहभागी होत आहेत आणि कुशल सिंचन पद्धतीचा वापर करत आहेत.
अटल भूजल योजनेअंतर्गत Atal Bujal Yojana पारदर्शकता सामुदायिक समित्व आणि निधीमध्ये कुशल उपयोग याचा निश्चित करण्यासाठी काही पावले उचलण्यात आले.
ग्रामपंचायतमध्ये स्थापित विविध उपकरणाचा उपयोग समुदायातील सदस्याद्वारे नियमित रूप मध्ये भूजल संबंधित डेटा तयार करण्यासाठी सक्रिय पद्धतीने काम करण्यात येत आहे. त्याचा उपयोग भूजल योजना आणि भूजल योजना तयार करण्यामध्ये होत आहे. याव्यतिरिक्त चांगला समन्वय, ज्ञान प्रदान करणे आणि योजना अवधी नंतरही जलसंबंधी डेटा सांभाळण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरांमध्ये एक व्यक्ती सक्रिय पद्धतीने काम करत आहे.
पारदर्शकता निश्चित करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर अटल भूजल योजना आणि भूजल योजना अंतर्गत प्रदान करण्यात आलेले उपकरणाचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या सर्व जलसंबंधी डेटा अटल जल पोर्टल आणि मोबाईल ॲप पर अपलोड केला जातो.
या योजनेअंतर्गत निधीचा उपयोग अटल जलक्षेत्रामध्ये आपूर्ति आणि मागणीनुसार आवश्यकतेवर भर दिला जातो. अशी माहिती लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरांमध्ये जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांनी लिखित उत्तरात दिली आहे.