Indian Railways New Rules In Marathi : आता 25%च वेटिंग तिकीट होणार बुक

Indian Railways New Rules 2025 In Marathi : वेटिंग तिकीट संदर्भात रेल्वेचे नवे बदल

Indian Railways New Rules : रेल्वे तिकीट काउंटर वरील गर्दी कमी करण्यासाठी आणि व्यवस्था सुधारण्यासाठी रेल्वेने नियमांमध्ये बदल केला आहे. भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग संदर्भात एक महत्त्वाचा बदल केला आहे.

Indian Railways New Rules 2025 वेटिंग तिकीटची बुकिंगची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार आता प्रत्येक क्लासमध्ये उपलब्ध सीटच्या संख्येच्या 25% च टिकीट वेटिंग लिस्ट मध्ये बुक होणार आहेत.

सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे जर क्लासमध्ये सामान्य बुकिंग साठी 100 शीट उपलब्ध आहेत तर वेटिंग लिस्ट मध्ये 25%च वेटिंग तिकीट बुक होऊ शकतात.

Indian Railways New Rules त्यानंतर तिकिटाची बुकिंग बंद होईल. वृद्ध नागरिक, महिला, विदेशी पर्यटक आणि अपंग प्रवाशांसाठीच्या कोटा पूर्ण झाल्यानंतर जी शीट शिल्लक राहतात ती सामान्य बुकिंगसाठी उपलब्ध होतात

Indian Railway यापूर्वी वेटिंग लिस्ट असणाऱ्या तिकिटाची संख्या किती असावी यासंदर्भात कुठलाही नियम नव्हता. बुकिंगसाठी उपलब्ध सर्व जागा रिझर्व झाल्यानंतर वेटिंग लिस्ट मध्ये तिकीट देणे सुरू होत असे अनेकदा वेटिंग लिस्टची संख्या एवढी मोठी होती की वेटिंग लिस्ट तिकीटचे कन्फर्म तिकीट होणे शक्यच नसायचे.

Indian Railway त्यानंतर अशी टिकीट कॅन्सल केले जायचे आणि रेल्वे कडून पैसे परत दिले जायचे. मात्र यामुळे प्रवाशांचा नियोजित दौरा कॅन्सल व्हायचा आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागे आणि तिकीट कॅन्सल झाल्यामुळे प्रवास कसा करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.

या प्रक्रियेमध्ये वेळ वाया जातो आणि मनस्ताप ही होतो. त्यामुळे तिकीट काउंटर वरील गर्दी कमी करण्यासाठी आणि व्यवस्थेला अधिक सोपे करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे, हा नियम स्लीपर, सेकंड एसी, थर्ड एसी, चेअर कार बरोबरच तात्काळ आणि रिमोट लोकेशन साठी पण लागू असणार आहे.

या बदलासंदर्भात रेल्वेच्या Railway सर्व झोनल अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही जर वेटिंग तिकिटावर रेल्वेमध्ये प्रवास करत असाल तर त्याची तुम्हाला परवानगी नसते. मागील काही दिवसांपूर्वी वेटिंग तिकीट संदर्भात एक बातमी समोर आली होती.

Tatkal Ticket Booking रेल्वे स्टेशनवर येण्यापूर्वी चार तास पूर्वी रेल्वेने सांगितले की तुमचे वेटिंग तिकीट कन्फर्म झाले किंवा नाही. मात्र आता रेल्वेची तयारी आहे की प्रवाशांना ही माहिती 24 तासापूर्वीच मिळाला हवी. या संदर्भात 6 जून पासून भारतीय रेल्वेने बिकानेर डिव्हिजन मध्ये एक पायलेट प्रोजेक्ट पण सुरू केला आहे.

IRCTC हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर तो देशभरात लागू केला जाऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवण्यास मदत होईल आणि त्यांना मनस्ताप ही सहन करावा लागणार नाही.