जगन्नाथ रथ यात्रेनंतर रथाचे काय करतात?

image - instagram

प्रत्येक वर्षी आषाढ महिन्याच्या शुक्लपक्षच्या द्वितीया स्थितीला जगन्नाथ रथ यात्राची सुरुवात होते. ती यावर्षी 27 जूनपासून सुरू झाली आहे.

image - instagram

लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात की जगन्नाथ रथ यात्रेनंतर या रथाचे काय होते, ते आपण जाणून घेऊ…

image - instagram

भगवान जगन्नाथ रथ यात्रेनंतर या रथांना सांभाळून ठेवण्यात येते. याबरोबरच यासाठी वापरल्या लाकडाचा वापर चांगल्या कामासाठी केला जातो.

image - instagram

जगन्नाथ रथाची काही लाकडे भगवान जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाक घरामध्ये प्रसाद बनवण्यासाठी वापरले जातात.

image - instagram

जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रत्येक दिवशी 1 लाख पेक्षा अधिक भाविकांना हा प्रसाद वाटप केला जातो. 

image - instagram

ज्या स्वयंपाका घरात हा प्रसाद बनतो ती जागाही अनोखी आहे. 

image - instagram

रथयात्रा पूर्ण झाल्यानंतर रथाचे भाग वेगवेगळे केले जातात. रथाचा एक मोठा भाग आणि चाकाचा लिलाव केला जातो असे मानले जाते.

image - instagram