भगवद्गीता रोज वाचल्याने काय फळ मिळते?
Image - Instagram
जगभरामध्ये भगवद्गीता एक मात्र असा ग्रंथ आहे ज्याद्वारे लोकांना चांगले आणि वाईट याचे ज्ञान प्राप्त होते.
Image - Instagram
दररोज घरामध्ये गीताचे पठण केले जाते, त्या घरामध्ये सदैव सुख -समृद्धी राहते आणि कोणालाही कष्टाचा सामना करावा लागत नाही.
Image - Instagram
जे लोक दररोज भगवद्गीतेतील लोकांचे पठण करतात ते लोक मोठ्यातील मोठ्या समस्येला सहज तोंड देऊ शकतात.
Image - Instagram
श्रीमद्भगवद्गीता ग्रंथ हा खूप पवित्र ग्रंथ आहे.
Image - Instagram
याला सतत पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते. स्नान केल्याशिवाय ग्रंथाला स्पर्शही केला जात नाही.
Image - Instagram