Marathi Bodhkatha : मराठी बोधकथा
Marathi Bodhkatha : नमस्कार मुलांनो आज आपण या कथेच्या माध्यमातून जी बोधकथा पाहणार आहोत त्या कथेचे नाव आहे गुणांची पारख. आपण अकबर बिरबलाच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत वाचल्या आहेत.
Marathi Goshti आज आपण अकबर बिरबलाची गोष्ट पाहणार आहोत. त्या गोष्टीचं नाव आहे गुणांची पारख. बिरबलाला गुणांची पारख आहे ती कशी हे आपण आज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला…
गुणांची पारख
Gunanchi Parakh
Marathi Katha : मुलांनो दुसऱ्याला सुखी-समाधानी पाहून त्याला मिळणारा मानसन्मान पाहून त्यांना खरा आनंद होतो ना अशी माणसना या जगात फार कमी असतात. एखाद्याच्या कौतुकाचा सन्मानाचा राग, द्वेष करणारी, त्यांच्यावर जळणारी बोटं मोडणारी हीच माणसं जास्त असतात.
काय झालं तुम्हाला गोष्ट नाही सांगितलं मी माझं मत मांडलं. गोष्ट तर पुढे आहे. तुम्हाला अकबर बिरबल माहितीये का रे !
Marathi Katha अकबर बादशहाच्या दरबारात मान असलेला बिरबल आज कुठे होता आणि तो कसा होता? बिरबल चतुर होता. हुशार होता. हजरजबाबी होता. बादशहाच्या दरबारात बिरबलाला पाण्यात पाहणारे काही मंडळी होती. बादशहाच्या दरबारात राग, द्वेष करणारी बिरबलावर बोट बोलणारी मंडळी एका संधीची वाट पाहत आणि ती संधी मिळाली.
काहीतरी कामानिमित्त हा बिरबल चार दिवस बादशहाच्या दरबारात आला नाही आणि तीच संधी साधून त्या काळात राग द्वेष करणारे लोक होते ना त्या लोकांनी बिरबला विरुद्ध पक्षाचे काम करण्याचा प्रयोग केला. आता काय झालं पुढील दोन दिवसांनी बिरबल पुन्हा दरबारात आला.
त्याने त्याच्यावर जी काही काम सोपवलं होतं त्या कामगिरीचा तपशील अकबर बादशहाला दिला. खुश बहुत अच्छा बहुत अच्छा असं म्हणून बादशाह काय केले बिरबलाच्या कामाची तारीफ आणि मग हे जळकूकरे, राग, द्वेष करणारे पाहतच राहिले.
त्यानंतर काय झालं बादशहा दरबारात आला. नेहमीप्रमाणे दरबार भरलेला होता आणि दरबारात हजर असलेल्या सगळ्या मानकऱ्यांना बादशहाने नेहमीप्रमाणे एक प्रश्न विचारला.
आता प्रश्न असा होता की जमिनीत बी कुठे आहे हे जमीन न खानता कसं शोधाल? झालं बादशहाने दरबारात प्रश्न विचारला प्रत्येक जण एकमेकांचे तोंड बघायला लागला. विचार करायला लागला काय असेल प्रश्नाचे उत्तर आणि मनोमन विचार करू लागले काही जण तर हा काय प्रश्न झाला का?
जमिनीत काही पडलं तर ते वर काढायला नको का माती आणि बी वेगळे जर करायचं असेल तर तेच सांगायला तरी हवं की नको असं प्रत्येकजण पुटपुटायला लागलं होतं आणि जो तो आपापल्या परिने उत्तर देण्याचा प्रयत्न करत होता.
अकबराला कशाचं काही समाधान होईना हे उत्तर ऐकून वेगळे उत्तर जाने जाने जी का दिली होती ती ऐकून बादशाह समाधान झालं नाही. त्यांना आपलं मानतो हलबस राहिला त्याने आपले नकारार्थी मान हलवत नाही नाही चूक चूक, नाही नाही चूक चूक अस म्हणत राहिला.
दरबारामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं की बादशहाच समाधानच होत नाहीये उत्तर कोणाचाच बरोबर येत नाहीये.
दरबारामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं की बादशहाच समाधानच होत नाहीये उत्तर कोणाचाच बरोबर येत नाहीये. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना राग, द्वेष करणारी मंडळी, ही जळणारी, बोटं मोडणारी मंडळी होती ना तिथं संतप्त झाली त्यांना ठाऊक होतं या प्रश्नाचे उत्तर द्यायला राहिलं कोण तो म्हणजे बिरबल.
आता तोच या प्रश्नाचे उत्तर देणार म्हणून त्यांचा अधिकच जळफळाट व्हायला लागला होता. चिडचिड व्हायला लागली होती. राग यायला लागला होता.
बादशहाने आता तोच प्रश्न बिरबलाला विचारले. बिरबल हा अतिशय जवळचा होता, चतुर होता, हुशार होता, विनयशीलता नम्र होता आणि म्हणून तो बारशाला फार आवडायचं.
बादशाच्या प्रत्येक प्रश्नाच समाधान सुद्धा बिरबल करायचा आणि मग झालं दरबारातल्या लोकांची उत्तर ऐकली बादशहाच समाधान तर काही झालेलं नव्हतं तो प्रश्न आता अकबर बादशहाने बिरबलाला विचारला.
तेव्हा या बिरबलानं मोठ्या विनयान बादशहाला उत्तर दिलं. तो म्हणाला महाराज; जमिनीत पडलेला बी आपल्याला सहज शोधता येईल फक्त त्यासाठी ती जमीन आहे ना ती ओली करावी लागेल. दरबारातल्या प्रत्येकाचे डोळे मोठे मोठे झाले.
आता हा काय बोलत असेल भलतसलत देव जाणे आणि त्यात समाधान होणारे का आता बि दाखवायची आहे तर त्यासाठी जमीन का ओली करावी लागेल. प्रत्येकाच्या बुद्धीला काहीतरी वेगळेच प्रश्न पडायला लागले होते. आणि त्यामुळे प्रत्येक जण दरबारामध्ये पुटपुटायला लागलं होतं.
दरबारामध्ये एकच आवाज निर्माण व्हायला लागला होता आणि सगळ्यांना खामोश व्हायला सांगितलं.
बिरबलानी अकबर बादशहा सांगितलं आपल्याला ते बी सहज शोधता येईल पण त्यासाठी काय करावे लागेल. आपल्याला जमीन ही ओली करावी लागेल मातीतून काय होईल तर कोंब वर येतील. कोंब वर आले की आपल्याला कळेल की जमिनीत बी कुठे पडले.
बिरबलानं चातुर्य पूर्वक उत्तर बादशाहाला दिलं. हे उत्तर ऐकून बादशहा खूप खुश झाला. दरबारामध्ये त्याने आपलं जे काही काम त्याच्यावरती सोपवलं होतं त्या कामाचा तपशील समोर सादर केला होता. त्याच्यावर खूश झालेला होता आणि शाबासकी मिळाली. पुन्हा या अशा पद्धतीने दिलेले उत्तर. ज्याने बादशाहाच समाधान झालेलं होतं. पुन्हा शाबासकी मिळाली ही सगळी शाबासकी घेऊन तर जसा आला तसा निघून गेला.
आता मात्र राग द्वेष करणारी जी मंडळी होती का बादशाही त्यांच्यावर एक कटाक्ष टाकला बिरबल गेल्यानंतर बादशहा त्या मंडळींना म्हणाला हे पहा गुणवंताला जात, पात आणि धर्म नसतो.
माणसाचं रुपरंग पाहायचं नसतं. तर त्याच्यातलं बुद्धिकौशल्य, चातुर्य, समयसूचकता हे गुण पाहायची असतात. कोणी कोणाचा द्वेष मत्सर अजिबात करायचा नाही. दुसऱ्याला वाईट म्हणायच्या आधी त्याचा गुणांचा विचार करायला हवा.
मग बादशाह जेव्हा या मंडळींना या भाषेत समजावून सांगितलं तेव्हा या राग द्वेष करणाऱ्या मंडळींच्या माना खाली गेल्या. त्यांना अपराध्याची भावना वाटायला लागली. आणि मग काय अरे मुलांनो गोष्ट संपली. मग कथेचा बोध काय तर नेहमी दुसऱ्याचे चांगले गुण पहावेत.