Maiya Samman Yojana April Installment Marathi मैंय्या सन्मान योजना
Maiya Samman Yojana April Installment मुख्यमंत्री मैंय्या सन्मान योजना अंतर्गत 3 महिन्याची रक्कम गोंडा जिल्ह्यातील 2 लाख पेक्षा अधिक लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 7500 रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे Maiya Samman Yojana या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागास महिलांना सक्षम करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे.
Maiya Samman Yojana April Installment मुख्यमंत्री मैंय्या सन्मान योजना अंतर्गत 3 महिन्याची रक्कम जिल्ह्यातील 2 लाख पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 7500 रुपये 3 महिन्याचे हप्ते जमा करण्यात आले आहेत.
सामाजिक सुरक्षा विभागाचे सहाय्यक संचालक अभय कुमार झा यांनी सांगितले की जिल्ह्यात मैंय्या सन्मान योजनेची रक्कम 2 लाख पेक्षा अधिक लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सरकारकडून जमा करण्यात आली आहे. तर 10 हजार लाभार्थी महिलांना ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करणे बाकी आहे.
या महिलांनाच मिळणार एप्रिल चा हप्ता
Maiya Samman Yojana April Installment
Maiya Samman Yojana Next Installment मार्च महिन्यापर्यंत आधार बँक शी लिंक नसतानाही महिला भरती महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र एप्रिल महिन्यापासून ज्या महिलांचे बँक खाते आधार शी लिंक आहे केवळ अशाच महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी आपले आधार नंबर बँक खात्याशी लिंक करून घ्यावेत अशी माहिती सहाय्यक संचालकांनी दिली आहे.
अनेक महिलांना नाही मिळाला हप्ता
Maiya Samman Yojana Next Installment विभागामध्ये अशा अनेक लाभार्थी महिला आहेत ज्यांना मार्च पर्यंत 3 महिन्याच्या हप्ते मिळालेले नाहीत यामध्ये सैदापूर मधील शांतीदेवी, रोजी खातुन, नाजो खातून या महिलांनी आपल्याला मदत न मिळाल्यामुळे सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
लाभार्थी महिला काय म्हणाल्या
Maiya Samman Yojana Next Installment लाभार्थी महिलांचे म्हणणे आहे की, त्यांचे बँक खात्याची आधार लिंक आहे तर रेशन कार्ड मध्येही त्यांचे नाव आहे. यापूर्वी 2 हप्त्याची रक्कम त्यांना मिळाली आहे मात्र मार्च महिन्यामध्ये एकत्र 3 महिन्याची रक्कम आम्हाला का दिली नाही. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हा चौकशीचा विषय आहे.
लाभार्थी महिला म्हणाल्या की, महिला सन्मान रक्कम आर्थिक मदत नाही तर आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने एक टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. झारखंड सरकारकडून महिलांचा विकास आणि कल्याणासाठी ही योजना आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या महिलांना मदत करत आहे.