ration card e-kyc deadline extended to april 30 in marathi : ई-केवायसी करा नाहीतर रेशन होणार बंद

ration card e-kyc deadline extended to april 30 in marathi : 30 एप्रिल ही अंतिम तारीख

ration card e-kyc deadline extended to 30 april : देशातील गरीब नागरिकांना दोन वेळेचे अन्न मिळावे यासाठी केंद्र सरकार कडून मोफत अन्नधान्याचे वाटप केले जाते. मात्र राशन कार्ड मध्ये अनेक बोगस नाव असल्याची माहिती समोर आल्यानंतर केंद्र सरकारने ई-केवायसी कंपल्सरी केली आहे.

ration card e-kyc deadline extended to 30 april : ई-केवायसी करणाऱ्यांनाच इथून पुढे रेशन दिले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून 6 वेळेस मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक नागरिकांनी रेशन कार्ड ची केवायसी केलेली नाही. मात्र आता केंद्र सरकारने 30 एप्रिल ही अंतिम मुदत ई-केवायसी साठी दिली आहे.

ration card e-kyc deadline extended : 30 एप्रिल पर्यंत जो व्यक्ती केवायसी करेल त्यांनाच इथून पुढे रेशन मिळणार आहे आणि ज्या व्यक्तीने ई-केवायसी केले नाही अशा व्यक्तींचे नाव राशन कार्ड मधून बाद केले जाणार आहे.

ration card e-kyc deadline extended त्यामुळे लवकरात लवकर आपल्या जवळच्या राशन दुकानात जाऊन आपणही राशन कार्ड ची केवायसी करावी. अन्यथा तुमची नावही यातून बाद होऊ शकते.

ration card e-kyc deadline extended मोफत अन्न, गहू, तांदूळ चा फायदा घेणाऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही हे काम केले नसेल तर तुमचे तुम्हाला मिळणारे मोफत रेशन बंद होईल.

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे राशन कार्ड चा फायदा घेणाऱ्या राशन कार्ड धारकांना ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी ची डेडलाईन आता वाढून 30 एप्रिल करण्यात आली आहे.

e-KYC for Ration Card यापूर्वी 31 मार्च ही शेवटची तारीख होती. जो व्यक्ती ई-केवायसी करणार नाही त्याचे नाव रेशन कार्ड मधून बाद केले जाईल आणि त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

e-KYC for Ration Card सरकारने रेशन कार्ड ची ई केवायसी करण्याची तारीख 6 वेळेस वाढवली आहे मात्र ह्या वेळेस सांगितले आहे की ही शेवटची डेडलाईन असेल. यानंतर तुम्हाला केवायसी करता येणार नाही आणि हा डेटा पुढे पाठवला जाईल.

खाद्य आणि पुरवठा मंत्रालय ने सर्व राज्यांना एक पत्र देऊन सांगितले आहे की या नवीन तारखेपर्यंत इ केवायसी चे काम पूर्ण करा यासाठी 30 एप्रिल पर्यंतचा वेळ ई-केवायसी साठी दिला आहे.

ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांना पीडीएफ म्हणजेच राशन दुकानात जाऊन ईपीओएस मशीनच्या माध्यमातून ई-केवायसी ची प्रक्रिया करावी लागेल. ई-केवायसी केल्यानंतरच तुम्हाला राशन चा लाभ दिला जाईल.

जे नागरिक ई केवायसी करणार नाहीत त्यांचे नाव राशन कार्ड वरून ऑटोमॅटिक बाद केले जाईल त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर रेशन दुकानात जाऊन आपल्या रेशन कार्ड ची केवायसी करून घ्या.

केवायसी का आहे आवश्यक?

e-KYC for Ration Card

अजूनही जवळपास 23.5 राशन कार्ड धारकांनी व्हेरिफिकेशन केलेले नाही. ई-केवायसी चा अर्थ असा आहे की आपल्या ग्राहकाला (know your customer). ही एक केवायसी यासाठी महत्त्वाची आहे की ज्यांचे बनावट नावे रेशन कार्ड आहेत त्यांची नावे बाद केली जाऊ शकते.

सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे सरकारी धान्याचा लाभ केवळ योग्य लाभार्थी व्यक्तीलाच मिळावा हा ठेवण्यात आला आहे. अनेक वर्षापासून राशन कार्ड मध्ये काही बोगस राशन कार्ड च्या माध्यमातून याचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती.

या रेशन कार्डचा बोगस लाभ घेणाऱ्यांची नावे बाद करण्यासाठी आणि गरजू आणि योग्य व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी कंपल्सरी करण्यात आली आहे. यामुळे बनावट आणि बोगस राशन कार्ड धारक ची नावे बाद होतील आणि योग्य लाभार्थ्याला धान्य मिळेल.

घरबसल्या करा ई – केवायसी

सर्वात प्रथम तुम्ही राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीच्या वेबसाईटवर जा तिथे गेल्यानंतर तुम्हाला ई-केवायसी फॉर रेशन कार्ड हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमचा रेशन कार्ड नंबर टाका आणि आधार नंबर टाका. त्यानंतर तुमच्यासमोर कुटुंबप्रमुखाचे कॉलम असेल त्यामध्ये कुटुंब प्रमुखाचा आधार नंबर टाका. नंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर तुम्ही तो ओटीपी टाका आणि तिथं विचारलेली माहिती भरून सबमिट या बटनावर क्लिक करा. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्याही ई-केवायसी करू शकतात.

याबरोबरच आता राज्य सरकारने यासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशनही सुरू केले आहे त्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनही तुम्ही घरबसल्या ई-केवायसी करू शकता. त्यामुळे लवकरात लवकर रेशन कार्ड ची केवायसी करा आणि आपले नाव निश्चित करा अन्यथा तुमचे नाव यातून बाद होऊ शकते.