Rajiv Yuva Vikas Scheme : राजीव युवा विकास योजना
rajiv yuva vikas scheme of loan up to rs 4 lakh to start a business : राजीव युवा विकास योजना तेलंगणा राज्य सरकारने सुरू करण्यात आली आहे. Rajiv Yuva Vikas Scheme या योजनेअंतर्गत तरुण उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदरावर 4 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. चला तर मग राजीव युवा विकास योजना आहे तरी काय हे आपण पाहूया..
rajiv yuva vikas scheme of telangana government get loan up to rs 4 lakh to start a business : देशातील नागरिकांसाठी सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत असते. ज्याद्वारे नागरिकांचा विकास होऊ शकेल आणि नागरिकांना मदत होईल हा सरकारचा उद्देश असतो.
Rajiv Yuva Vikas Scheme यातूनच राज्य सरकारने आपल्या राज्यातील नागरिकांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

rajiv yuva vikas scheme of loan up to rs 4 lakh to start a business : तेलंगणा राज्यातील सरकारने आपल्या राज्यातील नागरिकांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. या अंतर्गत तेलंगणा सरकार आपल्या राज्यातील नागरिकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ४ लाख रुपये कर्ज देणार आहे. या योजनेचे नाव राजीव युवा विकास स्कीम असे ठेवण्यात आले आहे.
राजीव युवा विकास स्कीम म्हणजे काय?
rajiv yuva vikas scheme of loan up to rs 4 lakh to start a business : राजीव युवा विकास स्कीम तेलंगणा राज्याच्या सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत युवा उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदरावर 4 लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे, ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग, अल्पसंख्यांक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या तरुणांसाठी आहे. Rajiv Yuva Vikas Scheme
कोण असतील योजनेसाठी पात्र
rajiv yuva vikas scheme of loan up to rs 4 lakh to start a business : राजीव युवा विकास स्कीमसाठी अर्ज करण्यासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आले आहेत. Rajiv Yuva Vikas Scheme या अंतर्गत ग्रामीण क्षेत्रांमध्ये अर्ज करणाऱ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे. तर शहरी क्षेत्रामधील अर्ज करणाऱ्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
rajiv yuva vikas scheme of telangana government get loan up to rs 4 lakh to start a business : याव्यतिरिक्त गैरकृषी व्यवसायासाठी 21 ते 55 वर्ष दरम्यान वयाची अट ठेवण्यात आली आहे. तर कृषी संबंधित व्यवसायासाठी 60 वर्षापेक्षा कमी वय असणे आवश्यक आहे. Rajiv Yuva Vikas Scheme